कोकणात धुमशान… नितेश राणेंनी गेम फिरवला… उद्धव ठाकरेंना जबर धक्का, थेट उमेदवारच…
विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिलेले असतानाच कोकणात मोठा ट्विस्ट आला आहे. कोकणातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे. विशेष म्हणजे ते अर्ज मागे घेत असताना महायुतीचे नेते आणि मंत्री नितेश राणे उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
- विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिलेले असतानाच कोकणात मोठा ट्विस्ट आला आहे.
- कोकणातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे.
- विशेष म्हणजे ते अर्ज मागे घेत असताना महायुतीचे नेते आणि मंत्री नितेश राणे उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
AI-generated summary — may not represent editorial views.
Sourced from
Sakal
Related Articles
Rafale Deal : आपण फ्रान्सकडून 114 राफेल फायटर विमान खरेदीची घाई का करतोय? त्यामागची कारणं समजून घ्या
Rafale Deal : 114 राफेल फायटर विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सला औपचारिक लेटर ऑफ रिक्वेस्ट (LoR) पाठवलं जाईल. एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असताना हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या खरेदी कराराची इतकी निकड का आहे? समजून घ्या.
Shivsena Thackeray Protest | महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; ठाकरेंच्या सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
मुंबईतील गोरेगाव परिसरात वाढत्या महागाईविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणावी, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.
अरे तुम्ही मला काय सांगतो मी एका आठवड्याला 12 कोटी उडवतो… ललित मोदीचा थेट खुलासा, आरोपांवर..
ललित मोदी यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते मोठे खुलासे करताना दिसले. हेच नाही तर त्यांनी आठवड्याला नक्की किती खर्च करतो याचाच थेड आकडा सांगितला. त्यांच्या या आकड्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत.
Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके उद्या भारतात, आई-वडिलांनी का सोडले घर?
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे 6 जून रोजी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होत आहे. तिथून ते थेट जंतर-मंतर मैदानावर पोहचतील. या ठिकाणी त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.